शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…
२०१९ मध्ये आलेल्या महापुरात राज्य शासनाला अकरा हजार कोटी रुपयांची मदत द्यावी लागली होती. ही नुकसान भरपाई त्याहून किमान दुप्पट…