लुप्तप्राय होत चाललेल्या कलाली बोलीला काव्याच्या माध्यमातून नवे जीवन देणारा प्राचार्य डॉ. रामदास चवरे यांचा ‘असो चैतको मयना’ हा कवितासंग्रह…
संदीप जगताप यांची कविता….मराठवाड्यातील सध्य परिस्थितीचे वर्णन… सोयाबिन गेले, कपाशी बुडाली, नदी गावामधुन वाहीली,गल्ली मधून बोट फिरताना आयुष्यात पहिल्यांदा पाहीली…
वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा… कवी - संदीप जगताप वावरातल्या पिकाला चांगला भाव मिळावा...मी लिहिलेल्या पुस्तकाला एखादा नवा राज्य पुरस्कार…
मातीतलं सोनं या कविता संग्रहात अठ्ठावन्न कविता आहेत. कवी आपल्या जगण्याबरोबरच आपल्या भोवतालच्या मातीत राबणाऱ्या माणसांचे जगणे उभे करतो आहे.…