म्हणोनि मन एक निश्चळ राहेल । मग आम्हांसी साम्य येईल ।हें विशेषेंहि न घडेल । तयालागी ।। ४१७ ।। ज्ञानेश्वरी…
ऐसी दोनी भूतें खाये । ते वेळीं संपूर्ण धाये ।मग सौम्य होऊनि राहे । सुषुम्नेपाशीं ।। २४० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…