संत ज्ञानेश्वर

सीमेवरील जवानाप्रमाणे साधनेतही जागरूकता, दक्षता हवी

निसर्गाचा नियम मोडून कार्य करता येत नाही. नियम मोडू लागल्यानेच सध्या अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जागतिक तापमानवाढ हा त्यातीलच…

4 years ago

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर

राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेचे विशेष पुरस्कार जाहीर पुरस्काराकरिता चंदू पाटील, उदयपाल, अरूण झगडकर, अनिल चौधरी, सौ. उगे, भिमटे आदींची निवड…

4 years ago

श्री ज्ञानेश्वरीतील दुर्ग दर्शन

संदीप तापकीर हा मावळा दुर्ग पर्यटन करता करता आपल्या बांधवांना दर दिवाळीला दुर्गांच्या देशातून ही वैचारिक मेजवानी देत आहे. ट्रेकिंगवरील…

4 years ago

मातृमंदिरचे संत वाङ्मय पुरस्कार जाहीर

निगडी येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेतर्फे दरवर्षी संत वाड्.मय पुरस्कार देण्यात येतात. यंदा या उपक्रमाचे २४ वे वर्ष आहे. यंदाच्यावर्षीसाठी एकूण…

4 years ago

सर्व अंगास कान यासाठीच करायचे…

स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवायचा आहे. सद्गुरु फक्त मार्गदर्शनातून आधार देतात. यातून होणाऱ्या चुका सुधारत प्रगती साधायची आहे. चुका कमी करण्यासाठी…

4 years ago

स्वयंपूर्ण झाल्यासच शेतीत अधिक फायदा

जय जवान जय किसान हा नारा आहे. जवानांच्याबरोबरच शेतकरी हासुद्धा श्रेष्ठ आहे. व्यापारी किंवा इतर उद्योजकांपेक्षा शेतकरी श्रेष्ठ का? कारण…

4 years ago

पिके, झाडांशी मैत्री केल्यास त्यांचीही भाषा समजते

मुलांना बालवयात केलेले प्रेम यामुळेच मुले मोठेपणी आपल्या आई-वडिलांची काळजी घेतात. तसे पिकेही त्यांच्या वाढीसाठी काळजी केल्याची परतफेड करतात. आई-वडिलांचे…

4 years ago

आत्मज्ञानाच्या दिपावलीसाठीच ज्ञानेश्वरी पारायणे

गेल्या सात दशकात ज्ञानेश्वरी मात्र टिकून राहीली कारण त्यात ज्ञान सांगितले आहे. ज्ञानासाठी त्याचे वाचण केले जाते. त्याची पारायणे केली…

4 years ago

देव तारी त्याला कोण मारी…

परिवर्तन हा निसर्गाचाच नियम आहे. मन हे इतके चंचल आहे. मन परिवर्तन इतक्या झपाट्याने होऊ शकते. मनातील याच बदलाचा विचार…

4 years ago

“दुर्गांच्या देशातून : वैविध्याने नटलेला दिवाळी अंक नव्हे, संदर्भ ग्रंथ”

संपादक संदीप तापकीर यांनी अत्यंत जागृतपणे आणि जाणीवपूर्वक या युवा पिढीची दुर्ग संवर्धनाची जाणीव शब्दबद्ध करून, त्याला प्रसिद्धी दिली आहे.…

4 years ago