सिंधुदुर्ग

आजच्या अस्वस्थ काळाला तुकाराम हेच उत्तर – डॉ. राजन गवस

ॲड. देवदत्त परुळेकर लिखित 'आजच्या काळासाठी तुकाराम' ग्रंथावर परिसंवाद कणकवली - काळ नेहमीच वाईट असतो, तरीही अशा काळाला उत्तर असतेच.…

4 weeks ago

पुरुषी व्यवस्थेचे मनसुबे उघडे करणारी कादंबरी निखळत्या चौकटीत

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवरील अभ्यासपूर्ण परिसंवाद समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे पुण्यात आयोजन पुणे - समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग…

2 months ago

अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवर 30 रोजी परिसंवाद

समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे आयोजन पुणे - स्त्री-जीवनातील चौकटी, त्यांची घुसमट आणि त्या मोडून बाहेर पडण्याची धडपड मांडणाऱ्या ‘निखळत्या चौकटीत’…

2 months ago

आंतर विद्याशाखीय परिषदेत होणार मराठा किल्ल्यांचे संशोधन

कणकवली - येथील शिक्षण प्रसारक मंडळाच्या कणकवली महाविद्यालयात १६ व १७ जानेवारी, २०२६ रोजी अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ३३ वे…

9 months ago

प्रायोगिक रंगभूमीचे ज्येष्ठ दिग्दर्शक रघुनाथ कदम यांचे निधन

कणकवली - येथील सांस्कृतिक क्षेत्रातील अविभाज्य भाग असलेले मराठी प्रायोगिक रंगभूमीवरील ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक रघुनाथ कदम (वय ६७ गाव -…

10 months ago

भाषेच्या प्रश्नाशी सर्व समाज जोडला जायला हवा – डॉ. दीपक पवार

समाज साहित्य प्रतिष्ठानच्या सत्कार प्रसंगी डॉ. दीपक पवार यांचे प्रतिपादन कलमठ, जि. सिंधुदुर्ग - आपली भाषा संपली तर आपणही संपणार…

10 months ago

ऑगस्ट शेवटच्या आठवड्यात मान्सून सक्रियतेची शक्यता

आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…

11 months ago

शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन

https://youtu.be/5qgh4_xYU6s प्रस्ताव सादर करा, खंडपीठही लवकरच करू – सरन्यायाधीश भूषण गवई शाहू महाराजांप्रमाणे समानतेच्या न्यायदान प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन सर्किट…

12 months ago

कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीर

कवयित्री विद्या पाटील यांना गोलपिठा पुरस्कार जाहीरसिंधुदुर्ग सम्यक संबोधी साहित्य संस्थतर्फे काव्य पुरस्कार योजनेचे आयोजनसंस्था अध्यक्ष किशोर कदम, सचिव सूर्यकांत…

1 year ago

शिवकालीन १२ किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण; ऐतिहासिक दुर्गसंपदेला जागतिक ओळख मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेल्या दुर्गराज्याचा ऐतिहासिक ठसा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाला…

1 year ago