कुपोषण ही केवळ अन्नाच्या अभावाची समस्या नसून ती आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, आर्थिक परिस्थिती आणि सामाजिक जाणीव यांच्याशी जोडलेली गंभीर समस्या…
भारताच्या अध्यक्षतेखाली इंदूर येथे झालेल्या ब्रिक्स देशांच्या कृषी मंत्रिस्तरीय बैठकीत सर्वसंमतीने ‘इंदूर जाहीरनामा’ स्वीकारण्यात आला असून अन्नसुरक्षा, शेतकरी कल्याण, हवामान-अनुकूल…
शेती आणि पिके ही मानवी जीवनाचा पाया आहेत, हे अधोरेखित करणारे संस्कृत सुभाषित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले सामायिकते कृषिंच…
शाश्वत भारतासाठी इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशाच्या ऊर्जा सुरक्षेला बळकटी देत कच्च्या तेलावरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताने इथेनॉल मिश्रित पेट्रोलच्या…
अवेळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असताना शेतकरी आर्थिक आणि मानसिक संकटात सापडला आहे. “शेती संपली तर भारत संपेल” हे…
मानवाने सुरुवातीला सुरक्षित जागा निवडून झाडांच्या फांद्या, गवत आणि दगडांपासून घरे बनवली. बाजूच्या भागातील गवत काढून जमीन भुसभुशीत करून बिया…
शेतकरी आत्महत्या आणि शेतीपुढील आव्हाने: एक वैचारिक मंथन रत्नागिरी येथे झालेल्या कृषी सहकार साहित्य संमेलनातील परिसंवादात नामवंत वक्ते आणि शेती…
हा अर्थसंकल्प भारतीय शेतीच्या मूळ प्रश्नांना हात घालण्याऐवजी त्याकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवतो. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्याच्या घोषणा, निवडणुकांपुरती पिकांची आठवण आणि…
आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष २०२६ निमित्ताने… जमीनहक्क, समान वेतन, तंत्रज्ञान व प्रशिक्षण अधिकार, संसाधन नियंत्रण, लिंगभेद कमी करून धोरणनिर्मितीत महिलांचा…
२०२६ हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून घोषित करण्यामागचा हेतू केवळ एका घटकाचा गौरव करणे एवढाच मर्यादित नाही, तर…