आधुनिक मराठी कविता

अस्तित्वशोधाचे टोकदार प्रश्नोपनिषद: ‘सगळेच ऋतू दगाबाज’

जगण्यातील विसंगती, नात्यांतील दुटप्पीपणा आणि स्त्री-अस्तित्वाच्या खोल जखमांना निर्भीड शब्दांत व्यक्त करणारा कविता ननवरे हिचा ‘सगळेच ऋतू दगाबाज’ हा कवितासंग्रह…

1 month ago

क्लेशाच्या सावलीत उमललेले शब्दफुल : वेदनेतून उगवलेले काव्यविश्व

क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…

3 months ago

‘भुईकळा’ शेतकऱ्यांच्या सुखदुःखाचा खरा सातबारा !

कवी संदीप साठे हे वऱ्हाड प्रांतातील बुलढाणा जिल्ह्यातील आहेत. त्यांच्या शब्द कळेला पहाडी भागाचा गंध आहे. त्यांच्या वऱ्हाडी बोलीला कोरडवाहू…

4 months ago

दिशांतर…एक गझलप्रवास

‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या…

8 months ago