आपण जागे होऊया भावांनो. बोला बिन्धास्त. करूद्या ट्रोलींग. बघूया त्यांचा क्रूरपणा श्रेष्ठ आहे, का आपली संवेदनशीलता... आता देश वाचवण्यासाठी रस्त्यावर…
बाईने आता रडगाणे बंद करावे आणि आपली स्वतःची वाट शोधावी. व्यवस्थेला प्रश्न विचारावेत. जगण्याच्या लढाईत खचून जाऊ नये. प्रत्येक वेळी…
सांगली येथील कवयित्री अश्विनी कुलकर्णी यांचा 'विशाल होत चाललाय माझा सूर्य ' हा दुसरा काव्यसंग्रह. समुपदेशकाच्या अंगभूत वृत्तीतून जीवनाकडे चिंतनशिलतेने…
शहरीकरणाचे अतिक्रमण थोपवले पाहिजे. नव्या पिढीला जुन्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत, त्याशिवाय त्यांची नात्यांशी भावनिक नाळ जुळणार, टिकणार नाही. काळ झपाट्याने…