‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा जागत्या काळाशी संवादमाणसाच्या निद्रानाशामागे केवळ झोपेचा अभाव नसतो; त्यामागे काळाचे ओझे, तुटलेली नाती, हरवलेली स्वप्ने…
क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…