अहंकार असावा, पण कशाचा ? स्वतःलाच स्वतःमध्ये पाहण्याचा अहंकार असावा. मी कोण आहे हे जाणून घेण्याचा अहंकार असावा. मी आत्मा…
साधनेने पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम…
आत्मज्ञान हे गुरूच्या मार्गदर्शनाखाली मिळवायचे असते. गुरूंच्या कृपेने याचा लाभ होतो. यातूनच भक्ती मार्गाचा उदय झाला. फक्त संशोधक, चिकित्सकवृत्तीने कार्य…
आवाजाचा मनावर होणारा परिणाम कसा आहे, यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. मनाने ठरवले तो आवाज ऐकायचे नाही. तर ते शक्य…
सोऽहम शब्द काय सांगतो? काय दर्शवितो? यामधून काय स्पष्ट होते? सोहम आपणास देह आणि आत्मा वेगळा आहे याची अनुभूती देतो.…
दूषित विचारांच्या वातावरणात आत्मज्ञानाचा प्राणवायू सोडणारे वृक्ष लावण्याची गरज आता भासत आहे. संतांनी हेच केले. भांडत बसून त्यांनी ऊर्जा वाया…
पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे काम आपलेच आहे. साधुसंतांनी याबाबत नेहमीच प्रबोधन केले. वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे म्हणणारे संत तुकाराम यांनी याचेच…
15 मे.. कोल्हापुरी चप्पल दिवस https://youtu.be/g7rVPmo9xNQ कोल्हापूर म्हटलं की आपल्याला आठवतात राजर्षी छत्रपती शाहू महाराज.. कोल्हापूरची आई अंबाबाई.. कोल्हापूरचा तांबडा-पांढरा…
शब्दाने लोकांची मने भडकवताही येतात आणि लोकांची मने आनंदीही करता येतात. यासाठी वाढत्या वेगाच्या या विचाराला योग्य दिशा देण्याची गरज…
कोल्हापूर : दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या ग्रंथ पुरस्कारासाठी लेखक, प्रकाशक यांच्याकडून पुस्तके मागविण्यात आली आहेत. १…