जैसे वृक्षपण बीजासी आलें । कीं मेघ हें गगन जाहालें ।तैसें अनेकत्व जेथ सामावलें । तें साम्य म्हणिपे ।। १६९…
पाठीं केश परौते नेले । आणि भेदलेपण काय नेणों जाहालें ।तरि डांक देऊनि सांदिलें । शिळेंतें काई ।। ४३ ।।…
‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या…
अभावातून प्रभाव निर्माण करणे हाच खरा पुरुषार्थ सकारात्मक आशावादाची पेरणी व्हावी आडकर फौंडेशनतर्फे रवी वाघ यांचा डॉ. हेलन केलर स्मृती…
सोलापूर - अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींचे वन्य जीवन विषद करणारे 'अरण्यऋषी' पद्मश्री मारुती चितमपल्ली (वय ९३) यांचे सोलापुरात बुधवारी रात्री…
पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें ।निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ।। १७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
यापरी बाप पुण्यपवित्र । जगीं भक्तिबीजासि सुक्षेत्र ।तो कृष्णकृपे पात्र । याचिलागीं ।। १२६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
जो हा विज्ञानात्मकु भावो । तया विचारितां जाहला वावो ।मग लागला जंव पाहो । तंव ज्ञान तें तोचि ।। ८८…