वाढते तापमान, अनियमित पाऊस, तीव्र होत जाणाऱ्या नैसर्गिक आपत्ती आणि जैवविविधतेचा ऱ्हास यामुळे संपूर्ण जग अभूतपूर्व पर्यावरणीय संकटाचा सामना करत…
पृथ्वीवरील जीवनसाखळीचा आधार असलेली जैवविविधता आज अभूतपूर्व संकटाच्या उंबरठ्यावर उभी आहे. हवामानबदल, जंगलतोड, प्रदूषण, प्लास्टिक कचरा आणि अनियंत्रित विकासामुळे लाखो…
ग्रामीण पार्श्वभूमीतून सुरू झालेला संघर्ष, वनस्पतीशास्त्रातील भरीव संशोधन, विद्यार्थ्यांना घडवणारे अध्यापन आणि सेवानिवृत्तीनंतरही न थांबलेले निसर्गसंवर्धनाचे कार्य—प्रा. डॉ. मधुकर बाचूळकर…
जंगलांना लागणारा वणवा ही आजची केवळ पर्यावरणीय समस्या राहिलेली नाही, तर ती मानवी अस्तित्वालाच थेट आव्हान देणारी जागतिक आपत्ती बनली…
विश्वभारती ही संकल्पना मुळातच “सर्वांचे अस्तित्व परस्परांवर अवलंबून आहे” या तत्त्वावर उभी आहे. मानव, प्राणी, वनस्पती, जल, वायू, माती आणि…
नवी दिल्ली - राजस्थानातील अलवर येथील सिलिसेर सरोवर आणि छत्तीसगडमधील बिलासपूरजवळील कोप्रा जलाशय यांना रामसर साइट्स म्हणून मान्यता मिळाल्याची घोषणा…
महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील जैवविविधतेचे तळागाळातील संवर्धन सक्षम करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने 1 कोटी 36 लाख रुपयांचा निधी केला…
रायगडमध्ये निसर्गानुभव कार्यशाळा : जैवविविधतेचे संवर्धन व निसर्ग सहवासाचा अनुभव रायगड : येथील जैवविविधता संवर्धन संशोधन केंद्र यांच्या वतीने दिनांक…
कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे,…