मनुष्याला मोक्ष मिळण्यासाठी जन्म, जात, कुल, विद्वत्ता किंवा बाह्य कर्मकांड यांपेक्षा अंतःकरणातील निखळ प्रेम अधिक महत्त्वाचे आहे, हा संत ज्ञानेश्वर…
म्हणोनि अक्षर जे म्हणिजे । तेविचिं म्हणता बोधुही उपजे।जया परौता पैसु न देखिजे । या नाम परमगती ।। १८१ ।।…
म्हणोनि कृपाळुवा गुरूचिया ठायीं । हें नवल नोहे कांहीं ।परि तें असो आइका काई । जें देवो बोलता झाला ।।…
परि ऐसें जें प्रेम । तें अर्जुनींचि आथि निस्सीम ।म्हणऊनि तयाचे काम । सदा सफल ।। ११ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
बुद्धीची पुळिका विरे । परिमळु घ्राणीं उरे ।तोही शक्तीसवें संचरे । मध्यमेमाजी ।। २४६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…