तुकोबांच्या मनोविज्ञानाचा धांडोळा या पुस्तकातून आपणास भेटतो. यातील अभंग निवडीत कमालीचे वैविध्य आहे. यात निसर्ग आहे. अध्यात्म आहे. विश्वचिंतन आहे.…
सुनील यावलीकर, बाळासाहेब लबडे, हरिश्चंद्र पाटील, धनाजी घोरपडे हे पुरस्कारांचे मानकरी वर्धा - महाराष्ट्राच्या साहित्यक्षेत्रात नवनव्या उपक्रमांसाठी चर्चेचा विषय असलेल्या…
"चिंबोरेयुद्ध"ही कादंबरी अनोख्या सागरा शेजारील खाडीविश्वाचे पाण्याखालील जग दर्शवते. त्यातील कल्पनावैविध्य सुंदर आहे. वर्णनशैली नितात रमनिय आहे. आपण एखाद्या अनोख्या…
खऱ्या अर्थाने ही कादंबरी नाही. की याला फारसे सलग कथानकही नाही. पण आजकाल प्रत्येकाच्या मनात धोकावणारे असंख्य प्रश्न आणि त्या…
कोकणातील ग्राम व्यवस्था आजही गुरववाडी, कुंभारवाडी, बौध्दवाडी अशी गावगाड्याची जुनीच अस्तित्वात आहे. वाड्यावाड्यांमध्ये नांदणारा समाज जसा आत्मकेंद्री तसाच समाजकेंद्री आहे.…
कवितेचे अफाट गाजरगवत उगवण्याच्या या काळात लबडे यांचे काव्यलेखन धारदार आणि तितक्याच हिरव्यागार पातीसारखे आहे. 'ब्लाटेंटिया' या संग्रहातील कविता माणसाचे…
चिंबोरवाडीतील चिबोर्यांचे राजकारण, चिंबोरजनतेला संभ्रमावस्थेत ढकलून, शोषणाचे नवे आयाम निर्माण करत, सतत सत्तेवर राहण्यासाठी, महायुद्धाची चिंबोरघाई त्यांच्यावर लादत तर नाही…
"काव्यप्रदेशातील स्त्री" हा किरणकुमार डोंगरदिवे यांचा समीक्षाग्रंथ धुळे येथील अथर्व प्रकाशनने २०२२ मध्ये प्रकाशित केलेला आहे. हा ग्रंथ ५०६ पृष्ठांचा…
आज समाज दुभंगाच्या चळवळी सुरू झाल्या असून धर्म, जात, पंथ, भाषा, शिक्षण आणि व्यवसाय अशा भेदाच्या भिंती निर्माण झाल्या आहेत.…
नारायण सुर्वे साहित्य कला अकादमी यांच्यावतीने बाळासाहेब लबडे यांच्या "शेवटची लाओग्राफिया" पुस्तकाला केशवसूत साहित्य पुरस्कार जाहीर खरे -ढेरे- भोसले महाविद्यालय…