तुकाराम गाथा

मन कसं जिंकायचं ? अन् कामनांचं शमन कसं करायचं ?

तया स्वांतःकरणजिता । सकळकामोपशांता ।परमात्मा परौता । दुरी नाहीं ।। ८१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ - अशा त्या…

1 year ago

मारुतीराव जाधव यांना शिवाजी विद्यापीठातर्फे ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ जाहीर

कोल्हापूर - संत साहित्यामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या अभ्यासकांसाठी या वर्षीपासून शिवाजी विद्यापीठाने ‘पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील पुरस्कार’ सुरू केला…

2 years ago

वेदांचा तो अर्थ आम्हांशीच ठावा…

तुकारामांना तर नाहीच नाही. कारण तो धर्म स्त्री शूद्रांना वेदांचा अधिकार नाकारणारा, उच्च-नीच जातिभेद मानणारा, कर्मकांडाच्या आहारी जाण्यास लावणारा, अंधश्रद्धेची…

2 years ago

अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी।

सत्य स्वयंप्रकाशी असते. ते दाखवावे लागत नाही. तुकारामांची वाणी, त्यांचा भाव, त्यांचे आचरण खरे होते म्हणून तर. जगापासून लपले नाही.…

2 years ago

वांझेने दाविले गऱ्हवार लक्षण

शब्दाचे सामर्थ्य केवळ त्याच्या स्वरूपातून, शब्दत्वामधून व्यक्त होत नाही. त्याचे सामर्थ्य अर्थाच्या सहकार्यातून निर्माण होते. शब्द सकस बनतो तो आशयघन,…

2 years ago

छत्रपती शिवाजी महाराज यांना संत तुकारामांनी पाठवलेले अभंग

छत्रपतींच्या स्वराज्य उभारणीच्या चळवळीमध्ये संत तुकाराम महाराज यांनी शिवाजी राजे यांना पाठवलेले अभंग खूपच महत्त्वाचे ठरतात. राजमाता जिजाऊ यांनी शहाजीराजे…

4 years ago

तुका म्हणे भोळा । स्वामी माझा हो कोवळा॥

पाहा कैसे कैसे । देवे उद्धरिले अनायासे ॥१॥ ऐका नवल्याची ठेव । नेणता भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी…

5 years ago

संक्रांत पर्वणी – तुकोबांच्या नजरेतून.

संक्रांत हा पर्वकाळ समजला जातो. या पर्वकाळात संपूर्ण भारतात अनेक लोक नदीत, विशेषतः समुद्रात स्नान करतात - का तर पाप…

5 years ago

अणुरेणुया थोकडा । तुका आकाशा एवढा ॥१॥

अनुभूतीची एवढी विशालता व तीव्रता ज्यांना लाभली आहे, ते देह धारण करून जगतात तरी कशासाठी ? याही प्रश्नाचे उत्तर तुकाबांनी…

6 years ago