जग जिंकण्याच्या धावपळीत माणूस स्वतःलाच हरवून बसतो. सुख, संपत्ती, कीर्ती आणि यशाच्या शोधात आयुष्य घालवताना अंतर्मनातील शांततेचे साम्राज्य मात्र रिकामेच…
मनाच्या असंख्य लाटा शांत होत जातात आणि अंतर्मनात एक अद्भुत प्रकाश उगवतो. त्या क्षणी साधकाला बाहेरचे जग नव्हे, तर स्वतःचेच…
अगा गुरूतें जैं पुसावें । तैं येणे मानें सावध होआवें ।हें एकचि जाणे आवघें । सव्यसाची ।।२०४।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा…
हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
युक्ति योगाचें आंग पावे । ऐसें प्रयाग होय जें बरवें ।तेथ क्षेत्रसंन्यासे स्थिरावें । मानस जयाचें ।। ३५७ ।। ज्ञानेश्वरी…
पृथ्वीतें आप विरवी । आपातें तेज जिरवी ।तेजातें पवनु हरवी । हृदयामाजी ।। २९९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ…
इडा पिंगळा एकवटती । गांठी तिन्ही सुटती ।साही पदर फुटती । चक्रांचे हे ।। २४४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
तंव येरीकडे धनुर्धरा । आसनाचा उबारा ।शक्ती करी उजगरा । कुंडलिनीये ।। २२१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…
पाउला पाउला उदकें । परि वर्षाकाळींही चोखें ।निर्झरें कां विशेखें । सुलभे जेथ ।। १७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा…
तैसें मनपण मुदल जाये । मग अहंभावादिक कें आहे ।म्हणोनि शरीरेंचि ब्रह्म होये । अनुभवी तो ।। १५७ ।। ज्ञानेश्वरी…