नदी पुनरुज्जीवन

जलव्यवस्थापनाचा नवा प्रवाह : धरणांपासून शाश्वततेकडे वाटचाल

जगभरातील जलव्यवस्थापन एका निर्णायक वळणावर येऊन ठेपले आहे. पारंपरिक धरणकेंद्री पद्धतींच्या मर्यादा लक्षात घेता आता पर्यावरणपूरक, स्थानिक सहभागावर आधारित आणि…

4 months ago

धरणांपलीकडचा विचार : एल्वा नदीने दाखवलेले जलव्यवस्थापनाचे नवे तत्त्वज्ञान

अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…

4 months ago

नद्यांवरची धरणे : विकास की पर्यावरणीय संकटाचा वळणबिंदू ?

जगभरात उभारलेल्या धरणांनी पाणी, वीज आणि शेतीला मोठा आधार दिला असला तरी त्यांच्या दीर्घकालीन परिणामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत…

4 months ago

बाईल गेली अन् झोपा केला’: महाराष्ट्रातील नद्यांवर उशिरा आलेलं शहाणपण

महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच…

4 months ago

महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन

राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार मुंबई - राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक…

5 months ago

प्रदूषणातून पुनर्जन्म : जगातील देश नद्या स्वच्छ कशा करत आहेत ?

नद्यांचे संरक्षण म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर मानवी जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण होय. म्हणूनच जगातील प्रगत देश…

5 months ago

विश्वभारती चळवळः रिओ ग्रांडे जीवनवाहिनीचा पुनर्जन्म — निसर्ग, मानव आणि सहअस्तित्वाची कथा

पाणी व्यवस्थापन म्हणजे केवळ तांत्रिक प्रश्न नाही, तर सामाजिक आणि सांस्कृतिक मुद्दा आहे. नदी टिकली तरच समुदाय टिकतील आणि समुदाय…

8 months ago

नदीचे पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी केलेले प्रयोग अन् उपाय

नदी म्हणजे केवळ पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही, तर ती एका समाजाच्या संस्कृतीचे, अर्थकारणाचे आणि पर्यावरणीय आरोग्याचे प्रतीक असते. म्हणूनच अनेक देशांनी…

11 months ago

राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार – पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे

राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप…

1 year ago

नदी वाचवा..

नदी वाचवा..नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने ते पाणी दुषित होत आहे. याचा परिणाम नदीच्या आरोग्यावर तर होतोच आहे पण…

1 year ago