अमेरिकेतील एल्वा नदीवरील धरणांचे विसर्जन हा केवळ एक पर्यावरणीय प्रयोग नव्हता, तर जगभरातील जलव्यवस्थापनाच्या विचारसरणीत परिवर्तन घडवणारा निर्णायक टप्पा ठरला.…
निसर्गाशी तुटत चाललेल्या नात्याच्या काळात सुनील पांडे यांचे “नदी समजून घेताना” हे पुस्तक वाचकाला अंतर्मुख करते. नदीला ‘आई’ मानत तिच्या…
महाराष्ट्रातील नद्यांची अवस्था आज ‘जिवंत मृत्यू’सारखी झाली आहे. वर्षानुवर्षे सांडपाणी, औद्योगिक प्रदूषण, वाळू उपसा आणि अनियंत्रित नागरी विस्तारामुळे नद्यांची ओळखच…
राज्यातील 54 नदी प्रदूषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविणार मुंबई - राज्यातील नद्यांचे प्रदूषण कमी करण्यासाठी आणि नदी संवर्धन-पुनरूज्जीवन करण्यासाठी नियामक…
नद्यांचे संरक्षण म्हणजे केवळ पर्यावरणाचे संरक्षण नव्हे, तर मानवी जीवनाचे, अर्थव्यवस्थेचे आणि भविष्यातील पिढ्यांचे संरक्षण होय. म्हणूनच जगातील प्रगत देश…
नदी म्हणजे केवळ पाणीपुरवठ्याचा स्रोत नाही, तर ती एका समाजाच्या संस्कृतीचे, अर्थकारणाचे आणि पर्यावरणीय आरोग्याचे प्रतीक असते. म्हणूनच अनेक देशांनी…
राज्यातील प्रदूषित नदी पट्ट्यांच्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेणार - पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे मुंबई - केंद्र शासनाच्या राष्ट्रीय जल गुणवत्ता मोजमाप…
नदी वाचवा..नदीच्या पाण्यात सांडपाणी मिसळले जात असल्याने ते पाणी दुषित होत आहे. याचा परिणाम नदीच्या आरोग्यावर तर होतोच आहे पण…
नदी, नाले, पाणथळ जागांच्या संवर्धनाचा विचार करताना शास्त्रोक्त पद्धतींचा अवलंब होणे गरजेचे आहे. केवळ गाळ उपसा करून नदी वाचवणे शक्य…