शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना 'विकत घेऊ' या भाषेत बोलणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विरोध नेमका कशासाठी आहे, हे समजून घेण्याची गरज…
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीच्या बातम्या वृत्तपत्राचे रकानेच्या रकाने भरून प्रसिद्ध झालेल्या आहेत. दृश्य माध्यमातून (टीव्ही चॅनल्स ) आपण त्या डोळ्यांनी पाहिलेल्या…