भारतीयत्वाचा पुढील अध्याय सत्ता किंवा सीमांवर लिहिला जाणार नाही; तो ज्ञानाच्या मुक्त प्रवाहावर लिहिला जाईल. शहाजीराजांच्या बहुभाषिक दृष्टीतून अंकुरलेली प्रेरणा,…
भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.…
भाषा फक्त शब्दांची रचना नाही, ती संस्कृती, विचारप्रवाह आणि ओळख आहे. भारतात विविधतेतून एकता घडवण्याचा प्रयत्न करणारं ‘आंतरभारती’ हे स्वप्न…
नव्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला सर्वप्रथम जाणवणारी गोष्ट म्हणजे भाषा. शब्द समजत नाहीत, संवाद अडखळतो आणि आपण जणू एखाद्या अनोळखी जगात…
भारत ही केवळ भौगोलिक रचना नसून ती भाषा, संस्कृती, परंपरा आणि विचारधारांचा महासंगम आहे. येथे प्रत्येक काही मैलांवर भाषा बदलते,…
हिंदीची सक्ती मराठीच्या मुळावर येऊ शकते, अशी भावना मराठी जनांमधे निर्माण झाली आहे. ती दूर करणे व मराठी जनतेला विश्वासात…