मराठी साहित्य

सातबारा…

डाॅ. प्रतिमा इंगोले ह्यांनी लिहिलेला कविता संग्रह "सातबारा" शेतकरी स्त्रीच्या जगण्याचा व असण्याचा वेध घेणारा आगळा कविता संग्रह प्रकाशित झाला…

4 years ago

बोलीचा नाद : डंके की चोट पर

इतिहास घडवायचा असेल तर मातीचा इतिहास मशागत करून नव्या पराक्रमाची रोपे उगवायची ताकत डॉ. हरिश्चंद्र बोरकर नव्या पिढीत भरत आहेत.…

4 years ago

स्वप्नातून बाहेर पडून वास्तवात राहायला शिकावे

स्वप्नातून बाहेर पडणे गरजेचे आहे. जागृती ही महत्त्वाची आहे. वास्तवात राहायला शिकले पाहिजे. वास्तववादी व्हायला हवे. तरच विकास होतो. सत्य…

4 years ago

प्रश्न मुळापासून सोडवायला हवेत तरच ते सुटतात

प्रश्न सुद्धा या वृक्षासारखेच आहेत. वृक्षाच्या बिजातून दरवर्षी अनेक बीजे उत्पन्न होतात. त्यातून हा वृक्ष वाढतच राहातो. तसेच प्रश्नांचे आहे.…

4 years ago

निसर्गातील मुक्त आनंदच देतो मनाला उभारी

ऐतिहासिक वास्तू आपणास नित्य प्रेरणा देत राहाते. तत्कालिन राजांनी केलेल्या पराक्रमातून नवी उर्जा मिळत राहाते. नवे नेते आले ते आजचे…

4 years ago

महात्मा फुले मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी अविनाश ठाकरे

निमंत्रक पदी गणेश जगताप व सुनील धिवार यांची निवड सासवडः खानवडी (ता.पुरंदर) येथे होणाऱ्या पंधराव्या राज्यस्तरीय महात्मा फुले प्रबोधन मराठी…

4 years ago

भारूड : नृत्यनाट्याद्वारे सोप्या शब्दांत अध्यात्माची शिकवण देणारा काव्यप्रकार

महाराष्ट्रात सुमारे ८०० वर्षे भारूड हा काव्यप्रकार खूपच लोकप्रिय ठरला आहे. संत नामदेवांपासून मराठी भारुडे लिहिण्याची परंपरा सुरू झाली. संत…

4 years ago

सृष्टीतील सर्व जीवातील ब्रह्म जाणून व्हावे सर्वज्ञ

भारतीय संस्कृतीमधील ऋषीमुनींनी अनेक प्रयोग केले. अनेक गोष्टींचा बारकाईने विचार केला. त्यामुळेच भारतीय संस्कृती ही बुद्धिप्रधान संस्कृती म्हटली जाते. विश्वाचा…

4 years ago

भुरा: तत्वचिंतनाचं अस्तर असलेलं आत्मचरित्र

"भुरा"मधे लेखकाच्या वाट्याला आलेल्या कष्टप्रद आयुष्याचं ग्लोरिफिकेशन नाहीये. लेखक आपल्याला आलेल्या अनुभवाच्या योगे आपल्या भोवतालच्या सामाजिक, राजकीय, धार्मिक, जातीय विषमतेचा…

4 years ago

मोहमयी कार्तिक…

निळं आकाश हळूहळू अगदी काजळा सारखं गडद काळं होतं. तारांगणातील नक्षत्रं ठळकपणानं दिसायला लागतात. कुठल्या अज्ञात प्रदेशातून ही रात्र आली…

4 years ago