निगडी प्राधिकरण येथील मातृमंदिर विश्वस्त संस्थेच्यावतीने संत वाङ्मय पुरस्काराचे वितरण करण्यात आले. गेल्या २३ वर्षांपासून हे साहित्य पुरस्कार देण्यात येतात.…
समुद्रातील पाण्याने अनेक व्याधीही दूर होतात. त्याच्या खारटपणामुळे रोगही जातात. तीर्थातून शरीराची शुद्धी होते. समुद्राच्या पाण्यातूनही शुद्धी होते. शरीराच्या शुद्धते…
पुस्तकाचे नाव - संशोधन-समीक्षक डॉ स गं मालशे प्रस्तावना खंडसंकलन - श्याम जोशी, अर्चना कर्णिक, अर्णव चव्हाणप्रकाशक : ग्रंथसखा, बदलापूर…
ज्ञानेश्वरीतील अज्ञान लक्षणे समजून घेऊन ज्ञानी होण्याची गरज आहे. अज्ञानावर ज्ञानाने मात करणे गरजेचे आहे. तरच आपली प्रगती होईल. अन्यथा…
गो. पु.च्या नाटकांतील आशयस्वरूप, पात्रसृष्टी, रूपविशेष, स्वगते, प्रतीकात्मकता, संदर्भसंपृक्तता, रंगसूचना व सुनियोजित घाटाची त्यांनी केलेली चर्चा महत्त्वाची आहे. गो. पु.च्या…
शस्त्र जवळ असेल तर शत्रूचे भय वाटत नाही. अडचणीच्या प्रसंगात हे शस्त्र भवानी माता देते. शस्त्र मग ते खङग असेल…
फलटणमध्ये २५ नोव्हेंबरला संमेलनमहाराष्ट्र साहित्य परिषदेच्या फलटण शाखेतर्फे आयोजनश्रीराम एज्युकेशन सोसायटी व श्री सद्गुरू प्रतिष्ठान आयोजकप्रताप गंगावणे, रघुराज मेटकरी यांना…
गावाशी संबधित अशा अनेक अज्ञात संकल्पना, बरेच रोमहर्षक अनुभव, निसर्गातील विविधता व सौंदर्य, गावात बागडलेले बालपण व त्यावेळचे खेळ, घराघरातील…
स्मरण-विस्मरणाचा खेळशांत निवांतपणे बसायला जागा नाही. अशी आजची अवस्था झाली आहे. टी. व्ही. पाहण्यातच वेळ जात आहे. एक मालिका झाली…
न्यूज चॅनेलमधील महिलांसाठी असुरक्षित जग, टीव्ही सिरीयलमधील हेवेदावे, मठामधील साधनेच्या नावाखाली चाललेले हिडीस वातावरण, गुरूकुलचे वेगळे जग, आजकाल सगळीकडे पसरलेले…