संपत्ती, प्रतिष्ठा आणि यशाच्या अखंड शर्यतीत मनःशांती हरवलेल्या आधुनिक माणसाला ज्ञानेश्वर माऊलींची ही ओवी एक वेगळा मार्ग दाखवते. "मजचि नाम…
मानवी जीवनातील सर्वांत मोठी शोकांतिका कोणती, तर हाताशी असलेला शाश्वत आनंदाचा खजिना सोडून क्षणभंगुर सुखांच्या मागे धावणे. ज्ञानेश्वर माऊलींनी नवव्या…
मग भलतेथ भलतेव्हां । देहबंधु असो अथवा जावा ।परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघड नाहीं ।। २५७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
जें हें विश्वचि होऊन असे । परी विश्वपण नासिलेनि न नासे ।अक्षरें पुसिल्या न पुसे । अर्थु जैसा ।। १७६…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।।…
बुद्धिनिश्चयें आत्मज्ञान । ब्रह्मरुप भावी आपणा आपण ।ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण । तत्परायण अहर्निशी ।। ८७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा…
तो जयाकडे वास पाहे । तेउती सुखाची सृष्टि होये ।तो म्हणे तेथ राहे । महाबोधु ।। ७४ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…