जयां सद्गुरु तारु पुढें । जे अनुभवाचिये कासे गाढे ।जयां आत्मनिवेदनतरांडें । आकळलें ।। ९८ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
चतुर्विधु ठसा । उमटों लागे आपैसा ।मोला तरी सरिसा । परि थरचि आनान ।। २३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ओवीचा…
प्रणवाचा माथा बुडे । येतुलेनि अनिर्वाच्य सुख जोडे ।म्हणोनि आधींचि बोलु बहुडे । तयालागी ।। ४६९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा…
इये अभ्यासीं जे दृढ होती । ते भरवसेनि ब्रह्मत्वा येती ।हें सांगतियाचि रीती । कळलें मज ।। ३३० ।। ज्ञानेश्वरी…
एखादं संगणकप्रणाली सुरू असेपर्यंत त्यात ऑपरेटिंग सिस्टीम असते, विविध प्रोग्रॅम्स असतात. पण जर आपण ते मशीन बायपास करून, एकदम हार्डवेअर…
साधनेने पित्त शांत होते. पित्ताचा सामू समपातळीत ठेवण्यात मदत होते. साधनेत पित्त जळते. त्यातील अनावश्यक घटक जळतात. साधनेतून शरीरात उत्तम…
आवाजाचा मनावर होणारा परिणाम कसा आहे, यावर त्या गोष्टी अवलंबून आहेत. मनाने ठरवले तो आवाज ऐकायचे नाही. तर ते शक्य…
कानाला सोहमचा स्वर ऐकण्याची सवय लावून घ्यायला हवी. हा स्वर श्वासातून उमटतो. तो श्वास आपल्या नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करायला हवा.…
दोन मिनिटे चहा देण्यास उशीर झाला तर घरात आरडाओरड सुरु होते. वेळेचे महत्त्व आहे की नाही असे शब्द साहजिकच तोंडातून…
अवस्था बदलल्यानंतर त्यांचे नामांतर हे होतेच. विशेष पदवी प्राप्त केल्यानंतर नावापुढे त्या पदवीचा उल्लेख होतो ना ? डॉक्टरेट मिळाल्यानंतर डॉक्टर…