भारतातील विविध भाषा, संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांना जोडणारा सेतू उभारण्याची कल्पना आज कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानामुळे शक्य होत आहे.…
शहाजीराजांच्या बहुभाषिक आणि समन्वयवादी दृष्टिकोनातून प्रेरणा घेत, साने गुरुजींच्या आंतरभारतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत आणि रवींद्रनाथ ठाकूरांच्या विश्वभारतीच्या तत्त्वज्ञानाला पर्यावरण,…
नवी दिल्ली ः भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या डिजिटल इंडिया भाषिणी विभागाने नेपाळमधील काठमांडू विद्यापीठाच्या डिजिटल सार्वजनिक पायाभूत…