अपरिमित राजकीय आणि आर्थिक सत्तेच्या युती विरोधात लेखकांनी उभे रहावे चौथ्या समाज साहित्य विचार संमेलनात संमेलनाचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांचे…
माणूस, माणूसपण, त्याची निर्मळ भावना आणि गुणवत्ता कस्पटासमान झाली आहे. या गोष्टी पूर्वी कधी घडत नव्हत्या असं नव्हे; मात्र आज…
'गांधी जगलेली माणसं ' हा ग्रंथ जरी आपण वाचला तरी गांधी विचाराच्या प्रभावाची मौलिकता समजून घेणे आपल्याला शक्य आहे !…
समाजाच्या विरोधात जाऊन एखादं काम करणं ही सोपी गोष्ट नसते. पण हे काम करताना पुन्हा समाजच आपल्याबरोबर हवा ही धारणा…
साहित्य आणि समाज वेगळा नसतो. साहित्याची बांधिलकी हीच मुळात समाजाची बांधिलकी असते. याच पार्श्वभूमीवर समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ…
विचारवंत आनंद मेणसे, कवी अजय कांडर यांच्या उपस्थितीत कट्टा नाथ पै सेवांगणच्या रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ कट्टा - शिवाजी महाराजानी आपले…
असं म्हटलं जातं , की चांगल्या साहित्याचे निकष काळाबरोबर बदलत जातात; परंतु ते चुकीचे आहे. चांगले साहित्य हे नेहमीच माणसाच्या…
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये समाज साहित्य प्रतिष्ठानचे चौथे समाज साहित्य विचार संमेलन, दादर, मुंबई ग्रंथ संग्रहालयात आयोजित करण्यात आले. त्यावेळी तब्येत…
Ankush Kadam book conference रविवार 13 ऑक्टोंबर 2024 रोजी सावंतवाडी येथे कार्यकर्ते अंकुश कदम लिखित 'हस्तक्षेपाच्या कणखर भूमीतून' या ग्रंथावर…
ज्येष्ठ कवी प्रा.डॉ.दासू वैद्य यांच्या हस्ते 'युगानुयुगे तूच' च्या हिंदी अनुवादाचे प्रकाशन छत्रपती संभाजीनगर येथील प्रकाशन सोहळ्याला अनुवादक प्रा. सुधाकर…