गार्गी आणि इतर एकांकिका मराठी रंगभूमीवरील प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक उदय जाधव यांच्या ' गार्गी आणि इतर एकांकिका' या ग्रंथाचा प्रकाशन…
मुंबईतील यशस्वी नाट्य प्रयोगानंतर मान्यवरांची अपेक्षारघुनाथ कदम यांच्या दिग्दर्शनाला, कलाकार डॉ.अनुराधा कान्हेरे, निलेश भेरे, दीपा सावंत खोत, अपर्णा शेट्ये यांच्या…
आजच्या राजकीय उन्मादाच्या संदर्भाने विख्यात रंगकर्मी अतुल पेठे यांनी साहित्यिक अजय कांडर यांच्या 'हत्ती इलो ' दीर्घ कवितेची घेतलेली ही…
कोकणच्या नव्या कलाकारांना हवा तसा मंच उपलब्ध होत नाही. त्यामुळे इथल्या गुणी कलाकारांना प्रेरणाही मिळत नाही. परिणामी बालपणापासूनच उपजत कलागुण…
कोकणभूमी साहित्य कला संमेलन अध्यक्षपदी कवी अजय कांडर प्रमुख पाहुण्या गायिका डॉ. शकुंतला भरणे एम.व्ही.डी.कला अकादमीतर्फे ओसरगांव येथे १५ फेब्रुवारी…
अशिक्षित माणसेच भाषा टिकवितात - कवी अजय कांडरकणकवली न्यायालयात मराठी भाषा संवर्धन कार्यक्रम कणकवली - आपली बोली टिकली तरच आपली…
अभिजन बहुजन वादात कलेचा आस्वाद संकुचित होतो - अजय कांडरपहिल्या साहित्य संगीत संमेलनाला रसिकांचा उस्फूर्त प्रतिसादकविता - गाण्यांची मैफल आणि…
कवयित्री संध्या तांबे यांची एकूणच कविता माणसाच्या आतल्या निर्मळ पणाला आवाहन करते. माणसाचे द्रष्टेपण माणसाच्या आतल्या संवेदनशीलतेशी आहे हे सूचीत…
बहुजनांनो, आपला मेंदू आपल्याच मस्तकात ठेवा'बाबासाहेबांचे विचार आणि आजचा काळ' व्याख्यानात कवी अजय कांडर यांचे प्रतिपादनमहापरिनिर्वाण दिनानिमित्त कणकवलीत व्याख्यान कणकवली…
आजच्या सत्ताधारी व्यवस्थेला गावातील माणसाला स्वयंपूर्ण करायचं नाही. त्याला आपल्या अधिपत्याखाली कायमच ठेवायचं आहे. यासाठी धनदांडग्यांच्या घशात तिथल्या जमिनी घातल्या…