ज्ञानेश्वरांची ही ओवी आपल्याला मृत्यूचे तत्त्वज्ञान शिकवते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. समायोग हा शेवटच्या क्षणी साधायचा नाही;…
तिये ब्रह्मभुवनीं दिवसें पाहे । ते वेळीं गणना केंही न समाये ।ऐसें अव्यक्ताचें होये । व्यक्त विश्व ।। १६० ।।…
जें ऐसेंही परि विरुळें । इये विज्ञानाचिये खोळे ।हालवलेंही न गळे । ते परब्रह्म ।। १७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा…
परब्रह्माचेनि रसें । देहाकृतीचिये मुसे ।वोतींव जाहले तैसे । दिसती आंगें ।। ३२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय सहावा ओवीचा अर्थ -…