भारतीयत्व म्हणजे केवळ राष्ट्रभक्तीची घोषणा किंवा एखाद्या विचारसरणीशी बांधिलकी नव्हे; तर स्वतःच्या पूर्वग्रहांशी सामना करत विवेक, करुणा आणि मानवतेचा शोध…
हिंद दी चादर गुरु तेगबहादुर यांचे 350 वर्षांचे बलिदान पर्व यानिमित्ताने… महाराष्ट्र शासनाने गुरु तेग बहादुर साहिब यांचे हे सर्वोच्च…
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील…
जिजाऊ-सावित्रीच्या कर्तृत्ववान लेकी - ४३ जानेवारी २०२६ ते १२ जानेवारी २०२६ दरम्यान सावित्री ते जिजाऊंच्या कर्तृत्ववान लेकी या अंतर्गत १०…
कोल्हापूर - न्या. एच. आर. खन्ना यांचे जीवन म्हणजे एक तेजस्वी दीपस्तंभ, जो अंधारातही न्यायाचा मार्ग उजळवतो. त्यांच्या विचारांची तार्किकता,…
भाषा सक्ती, राष्ट्रीय एकात्मता, व्यक्तीवाद आणि मानसिक असुरक्षितता…. India,that is bharat shall be a union of states…असं भारतीय संविधानाचे निर्माते…