प्रा. गंगाधर मेश्राम ( कल्याण - पश्चिम ) यांनी "उद्याचा दहशतगर्द अंधार" या काव्यसंग्रहातील शीर्षक कवितेची केलेली समीक्षा... कवयित्री कविता…
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो.…
'मक्याची कणसं' या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा…