अंजली ढमाळ लिखित ‘निखळत्या चौकटीत’ कादंबरीवरील अभ्यासपूर्ण परिसंवाद समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्गचे पुण्यात आयोजन पुणे - समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग…
पुणे : महाराष्ट्रातील दर्जेदार साहित्यकृतींचा गौरव व्हावा आणि मराठी साहित्यिकांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ‘सुचेतस आर्ट्स’तर्फे उत्कृष्ट कथासंग्रह आणि कादंबरी…
मानवी आयुष्याच्या गुंतागुंतीतून अर्थ शोधण्याचा प्रयत्न म्हणजे कविता काळे यांचा ‘गुंता’ हा काव्यसंग्रह. वैयक्तिक वेदना, सामाजिक जाणिवा आणि स्त्रीशक्तीचा ठाम…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे…
संभाजीनगर 'साक्षात' मधील लक्षवेधी साक्षात वृत्तांत ! आपण डावे आहोत हे पुन्हा पुन्हा सांगायची कवी लेखकाला गरज भासू नये कारण…
वास्तवाचा तंतोतंत अनुवाद केला की कवितेला स्वत:चा स्वर लाभतो; साहजिकच कवीही आपली म्हणून खरीखुरी स्वतंत्र ओळख निर्माण करतो. अशी दणकट…
'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील कवितांवर प्रफुल्ल शिलेदार यांनी केलेल भाष्य.... 'अरिष्टकाळाचे भयसूचन' या एकनाथ पाटील यांच्या कवितासंग्रहातील…
कल्पित- अकल्पित कथा रचायला कथाकाराकडे निराळा श्वास हवा तरच इतक्या दीर्घ दमसासाची कथा लिहून होईल कादंबरी लिहिताना जसा तिचा ताल…
इचलकरंजी - एकीकडे दुःख आणि दुसरीकडे सार्वत्रिक जल्लोष सुरू असताना समाजात लेखकाने भान राखायला हवे. समाजाच्या तळाशी जाऊन लेखकाने विचार…