आपल्या प्रत्येक कर्माचे फळ आपल्याला भोगावे लागते, असे शास्त्र सांगते. मग कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग कोणता? संत ज्ञानेश्वर माऊली या प्रश्नाचे…
तेथ समविषम न दिसे कांही । म्हणोनि भूतें हे भाष नाहीं ।जेविं दूधचि जाहालिया दहीं । नामरूप जाय ।। १७०…