देखे भूतजात निदेलें । तेथेंचि जया पाहलें ।आणि जीव जेंथ चेइलें । तेथ निद्रितु जो ।। ३५५ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तैसी इंद्रिये आपैतीं होती । जयाचें म्हणितलें करिती ।तयाची प्रज्ञा जाण स्थिती । पातली असे ।। ३५३ ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
तैसीं प्राप्तेंही पुरुषें । इंद्रियें लाळिलीं जरी कौतुकें ।तरी आक्रमिला देख दुःखे । संसारिकें ।। ३५० ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा…
मी कवण केतुला । कवणाचा कैं जाहला ।निरुती या करितां बोला । युगे गेंली ।। ६७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय १०…
म्हणोनि अयुक्तपण मनाचे । तेचि सर्वस्व दुःखाचे ।याकारणें इंद्रियाचे । दमननिके ।। ३४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय दुसरा ओवीचा अर्थ"म्हणून मनाचे…
कष्टाची भाकर कधीही अधिक मधूर असते. त्याची गोडी आपणास उर्जा देते. पोटात उत्पन्न होणारी रसायने आपणास स्फुर्ती देत असतात. यासाठीच…
जैसा अमृताचा निझरू । प्रसवे जयाचा जठरू ।तया क्षुधेतृषेचा अडदरू । कहींचि नाही ।। ३३९ ।। ज्ञानेश्वरी अध्याय २ रा…
थंडीच्या दिवसात आपणास थंडी वाजू नये यासाठी स्वेटर घालतो. स्वेटर थंडीपासून आपले संरक्षण करते. थंडीत फिरूनही आलो तरी आपणाला थंडी…
आत्मबोध होतो तरी कसा ? ओसंडून वाहणाऱ्या आनंदाने इतरांनाही हा आत्मबोध होतो. ही उर्जा त्यांनाही अनुभवता येते. ही उर्जा तिचे…
इंद्रिये ताब्यात ठेवण्यासाठी त्यावर योग्यप्रकारे व्यक्त होणे गरजेचे आहे. तरच ती ताब्यात राहातात. म्हणजेच मनाने त्या इंद्रियांना जाणणे गरजेचे आहे.…