रत्नागिरी येथे मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी पद्मश्री मधु मंगेश…
पुणे - राजन लाखे हे प्रयोगशील कवी असून त्यांचा बेलाच्या पानावर हा हायकू संग्रह हा विचार संग्रह आहे असे विचार…
पुणे : “विश्वव्यापी संपर्काचा खरा मंत्र म्हणजे अनुवाद” या विचाराला केंद्रस्थानी ठेवत कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट, पुणे यांच्या वतीने यंदाचे राष्ट्रभक्ती…
कोल्हापूर : वि. स. खांडेकर यांच्या साहित्याने एका पिढीला ध्येय दिले. त्यांचे साहित्य वाचून कोणी स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. कोणी शिक्षकीपेशा…
एक फेब्रुवारी रोजी लांजा रिंगणे येथे पुरस्काराचे वितरण कणकवली - कवी अजय कांडर यांचे कोकणच्या साहित्य सांस्कृतिक चळवळीतील गेली 35…
तेलंगण येथील भारतीय कला महोत्सवात डॉ. निर्मोही फडके यांचा सहभागस्त्री सशक्तीकरण आणि पश्चिम प्रदेशांतील साहित्य विषयासाठी निमंत्रण मुंबई - साहित्य…
बेळगाव : कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील श्री बलभीम साहित्य संघ व ग्रामस्थ आयोजित 20 वे साहित्य संमेलन रविवारी ( 28…
मनाची जेव्हा घुसमट होते तेव्हा कविता लेखणीतून कागदावर उतरते. स्वतःच्या आतल्या आवाजाला दबवून अश्रूमध्ये लपलेल्या वेदनेत तो स्वतःच शांतता शोधतो.…
एखादा माणूस माझा राजकारणाशी काही संबंध नाही; असं म्हणतो तेही एक राजकारण असतं. मात्र आपल्याकडे या सगळ्याचा या प्रकारे विचार…
हिंगोली – येथील शिवाजी महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. श्रीराम मारोतराव कऱ्हाळे यांनी 'संत नामदेव राष्ट्रीय साहित्य पुरस्कार २०२५' जाहीर…