शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
‘निद्रानाशाची रोजनिशी’तून महेश लोंढे यांचा जागत्या काळाशी संवादमाणसाच्या निद्रानाशामागे केवळ झोपेचा अभाव नसतो; त्यामागे काळाचे ओझे, तुटलेली नाती, हरवलेली स्वप्ने…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी नव्हाळी' हा डॉ. स्वाती पाटील…
तिरंग्याचे रंगयेरवी कुठे असतेभारतमातासारे जहाँ से अच्छा वगैरे वगैरे.आपला देश,त्यासाठी काही त्यागत्याची काही जाणीव वगैरे वगैरेशाळा सोडल्यानंतररोजची प्रार्थना थांबलीप्रभात फेऱ्या…
बार्शी - येथील कवी कालिदास मंडळाच्यावतीने दरवर्षी आषाढ महिन्यात पहिल्या रविवारी कालिदास महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. या महोत्सवाचे औचित्य साधून…
क्लेश वृक्षाच्या छायेत……..बहरलेल्या काव्याचा मोहोर आयुष्याच्या कडू-गोड अनुभवांतून जन्माला येणारे काव्य हेच खरे जीवनाचे आरसे असते. वेदना, एकाकीपणा, प्रेम, निसर्ग…
सुहास पंडित यांचा हा दुसरा कविता संग्रह. सध्याच्या विद्रोही आणि आक्रोशी कवितांच्या कोलाहलात यांची कविता वेगळ्या वाटेने चालताना दिसते. झुळझुळणार्या…
इचलकरंजी येथे 21 डिसेंबर रोजी संमेलनाचे आयोजनपुरस्कार वितरण, ग्रंथ प्रकाशन आणि कविसंमेलन इचलकरंजी - येथील संस्कृती प्रतिष्ठानतर्फे आयोजित केल्या जात…
अजय कांडर लिखित 'बाया पाण्याशीच बोलतात' या कवितेचा रौप्यमहोत्सवी सोहळा इचलकरंजी इथे साजरा झाला. २००० मध्ये ही कविता पहिल्यांदा दिवाळी…
चिपळूण येथे पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण चिपळूण - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध कवी सफरअली इसफ यांना त्यांच्या दर्या प्रकाशन पुणेतर्फे प्रकाशित…