महर्षी शिंदे हे मोठे अध्यात्मिक पुरुष होते. पण त्यांचं अध्यात्म परंपरावादी नव्हतं. ते ब्राम्हो समाजाचं सुधारलेलं, पुढारलेलं अध्यात्म होतं. जीवनाकडं…
॥ आगरकरांचा शेतीविचार ॥ शेतमालाचा भाव उत्पादन खर्चावर आधारित काढला आणि उत्पादन खर्चात त्याची मजुरी, बैलांची मजुरी आणि गुंतलेल्या भांडवलाचे…
॥ महात्म्याचा शेतीविचार ॥ महात्मा फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिण्यापूर्वी पुणे आणि मुंबई परिसरात शेतकरी प्रश्नावर काही सभा घेतल्या होत्या.…
॥ इंग्रजकालीन साहेबांची शेती ॥शिवशाहीतून निर्माण झालेलं मराठ्यांचं राज्य ई. स. १८१८ साली लयाला गेलं आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीलाच…
॥ शेतकऱ्यांचा राजा -शिवकालीन शेती ॥वर्षानुवर्ष पिचत पडलेल्या, परकीय राजवटी खाली दबलेल्या आणि शेती उध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला बळीराजानंतर पुन्हा एकदा…
https://iyemarathichiyenagari.com/bhagwat-of-agriculture-agriculture-during-the-time-of-saint-eknath/ ॥ शेतकऱ्यांचा कवी : तुकोबाकालीन शेती ॥ एकनाथ महाराजानंतर तुकोबांचा कालखंड शंभर वर्षाच्या अंतराने येत असला तरी अजून परकीय…
सामान्य माणसाला आपलं म्हणणं पटवण्यासाठी नाथांनी सतत शेतीमातीतली उदाहरणं दिलेली आहेत. त्यामुळे भागवतात सतत शेतीचे संदर्भ येतात. या लेखात आपणाला…
नांगर हाकायला काय ब्रह्मविद्या लागते काय ? असा तुच्छतावादी प्रश्न विचारणाऱ्या पांडेजींना चक्रधरांनी हे दाखवून दिलं की, नांगर हाकायला देखील…
शरणांनी कधीही भिक्षेचे कौतुक केले नाही. त्यांनी नेहमी कायकाला म्हणजे स्वतः मेहनत करून जगण्याला महत्त्व दिले. कायक हे त्यांच्या धर्माचरणाचे…
या लेखाला मी जे शिर्षक दिलेलं आहे त्यामुळे अनेकजण बुचकळ्यात पडले असतील की, खतरनाक डाकू वीरप्पनच्या पूर्वजाची शेती, असं शिर्षक…