परवा विनोद कुमार शुक्ल यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आणि मला स्वतःलाच हा पुरस्कार मिळाल्याइतका आनंद त्या दिवशी झाला. इतका…
॥ 'रानमळ्याची वाट' बावीस वाटांची ॥ प्रसिद्ध कवी प्रा इंद्रजित भालेराव यांच्या 'रानमळ्याची वाट' या बालकवितासंग्रहात चिमुकला गोंधळी, ओढा, पोळा,…
प्रकाश या अत्यंत हुशार असणाऱ्या मित्राचे पुढे काय झालं या आठवणीने लेखकाचा जीव व्याकुळ होतो. याउलट वर्गात ढ असणारा भीमा…
॥ गावाकडे चल माझ्या दोस्ता ॥ - इंद्रजीत भालेरावनिमित्त - राजर्षी शाहू व्याख्यानमाला, कागलआयोजक - कागल नगरपरिषद कागलदिनांक - २५…
शोध शेती संस्कृतीचा मानव ३५ लाख वर्षे शिकार अन् झाडाची फळे खाऊन जगत होता. पाच हजार वर्षापूर्वी पशुपालनाचे युग आले…
कबीरांचा समग्र जीवनपट, त्यांची जीवन जगण्याची रीत, कबीरांचा समाजमनावर असलेला प्रभाव, कर्मकांडांऐवजी जगाला दिलेला कर्मानंद, लोकभाषेचा लहेजा, आपल्या वाट्याला आलेली…
तेंव्हा चिमण्या सोडत नसायच्या गाव बाप म्हणायचा काढलेली नखंदारात कधीच नयेत टाकूदाणे समजून खातात चिमण्याआणि मरतात आतडी फाटू फाटू सुगी…
बस्तरमधल्या आदिवासींना दुधाचे उपयोग माहित नाहीत तर महाराष्ट्रातल्यांना ते माहीत आहेत. मेश्राम यांनी आपल्या पुस्तकात तूप या शब्दांची चर्चा केली…
॥ साने गुरुजींचा शेतीविचार ॥ ग्रामीण साहित्याची पार्श्वभूमी शोधताना महात्मा ज्योतिराव फुले यांच्यापासून यशवंतराव चव्हाण यांच्यापर्यंत अनेक नावं चर्चेत येतात.…
बाबासाहेबांच्या घरी पारंपारिक शेती नव्हती. पण वयाच्या २७ व्या वर्षी त्यांनी एका शोधनिबंधाच्या निमित्तानं या विषयाच्या अभ्यासाला सुरुवात केली आणि…