आपल्याही मनात हवामानाविषयी काही शंका असतील. पाऊस, पाणी व शेती संबंधी प्रश्न असतील तर जरूर कमेंटमध्ये लिहा. त्यात आपले नाव…
कोल्हापूर - जीवनाची सकारात्मकता साहित्यातून यावी. लेखकाचा लेखन धर्म आणि वाचकाचा वाचन धर्म कायम असला पाहिजे. लेखक लिहितो म्हणजे तो…
६० व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यातकोल्हापूरच्या ‘गाभ’ला दोन पुरस्कारग्रामीण प्रश्न हाताळणारा सर्वोत्कृष्ट चित्रपट; अनुप जत्राटकर ग्रामीण प्रश्न हाताळणारे सर्वोत्कृष्ट…
कडक उन्हाळा. वैशाख वणवा पेटलेला. अशात उन्हातून आले की, थंड पाणी प्यावेसे वाटतेच. असे कोणी आले की, रेफ्रिजरेटर उघडून थंड…
कोल्हापूर: सर्व भारतीय वनस्पतींच्या प्रजातींचे मूल्यांकन होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे या बाबी प्रभावीपणे राबवण्यासाठी संशोधक व धोरणकर्त्यांमध्ये सहकार्याची गरज आहे,…
जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप…
शिवाजी विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संख्याशास्त्र परिषदेत सूर; यशस्वी सांगता कोल्हापूर : एकविसाव्या शतकात डेटा प्रचंड प्रमाणात उपलब्ध आहे, तितक्याच मोठ्या प्रमाणात…
असे होते आपले शाहू महाराज या ग्रथांचा प्रकाशन सोहळा छत्रपती शाहू जयंती निमित्त दिनांक २६ जून, २०२५ रोजी सकाळी अकरा…
निश्चितच समाजजीवनामध्ये प्रत्येकाने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. याची जाणीव जागृती स्टेस्टेथोस्कोपच्या पलीकडील अनुभव कथन वाचताना होते. आपल्या ध्येयाशी आणि…
कोल्हापूर - राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट मार्फत गेली 38 वर्षे राजर्षी शाहूंना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार, प्रचार करण्याचे…