बालमनाला आनंद देत संस्कारांची पेरणी करणाऱ्या कथा! बालसाहित्य म्हणजे केवळ बालकांचे मनोरंजन नव्हे, तर त्यांच्या कोवळ्या मनावर वाचन, निसर्ग, माणुसकी,…
समाजातील वाढती असंवेदनशीलता,तुटत चाललेली नाती,हरवत जाणारे गावपण आणि माणुसकीच्या पुनर्जन्माची आशा यांचा प्रभावी वेध घेणारा कवी प्रदीप बडदे यांचा 'माणुसकीची…
शेती, शेतकरी आणि मातीच्या वेदनांना शब्दरूप देणारी कविता जेव्हा वास्तवाचा आरसा बनते, तेव्हा ती केवळ साहित्य राहत नाही, तर काळाचा…
प्रेम, निसर्ग, स्त्रीमन, सामाजिक जाणीवा आणि जीवनातील सूक्ष्म भावछटा यांचा सुरेल संगम घडवणारा 'निळी सावळी नव्हाळी' हा डॉ. स्वाती पाटील…
शेती, माती, माणसं, मुक्या जीवांचे जिव्हाळ्याचे संबंध आणि गावपांढरीच्या ऋणानुबंधांचा हृदयस्पर्शी आविष्कार घडवणारा सचिन पाटील यांचा ‘सांगावा’ हा कथासंग्रह ग्रामीण…
मातीच्या गंधाशी, शेतीच्या कष्टाशी आणि जगण्याच्या निखळ संवेदनांशी नाळ जोडणारा कल्पना दुधाळ यांचा ‘जारवा’ हा ललित लेखसंग्रह ग्रामीण जीवनाचे वास्तव…
ज्येष्ठ साहित्यिक गजानन यशवंत देसाई यांचा व्यक्तीचित्रणाच्या ललित अंगानं जाणारा दवबिंदू हा कथासंग्रह यशअमृत प्रकाशन गोवा यांनी प्रकाशित केला आहे.…
‘दिशांतर’ हा संग्रह म्हणजे केवळ काव्यप्रवास नव्हे, तर संवेदनांचा, अनुभवांचा आणि आत्मप्रत्ययाचा एक विलक्षण उजवेला वळण घेणारा प्रवास आहे. काळजाच्या…
अरविंद लिमये यांनी आत्तापर्यंत अनेक कथा, एकांकिका, नाटके, बालनाट्ये लिहून विविध राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सादर करून पुरस्कारही मिळविले आहेत. त्यामुळे त्यांचा…
कोल्हापूर - अण्णा भाऊ साठे यांच्या कादंबरीतील वास्तव व सम्यक समूहाचा विचारपट म्हणजे अण्णाभाऊंची कादंबरी: आशय आणि समाज चिंतन हा…