मराठी साहित्यातील एक अजरामर व्यक्तिमत्त्व म्हणजे कुसुमाग्रज. त्यांचे मूळ नाव विष्णू वामन शिरवाडकर. काव्य, नाटक, कथा, कादंबरी आणि सामाजिक लेखन…
जयंत पवार यांच्या लेखनाशी दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रामाणिक राहिले नाहीत जयंत पवार संमेलनात संमेलनाध्यक्ष अभिनेते अनिल गवस यांचा स्पष्ट आरोप…
अरण्यवाचनासह प्राणी, पक्षी, वनस्पतींचे वन्य जीवन विषद करणारे 'अरण्यऋषी' पद्मश्री मारुती चितमपल्ली (वय ९३) त्यांच्याविषयीच्या आठवणीतील लेख… अनिलकुमार शाह, जळगाव…
22 जून रोजी मालवण येथे समाज साहित्य प्रतिष्ठान, बॅ. नाथ पै सेवांगणचे आयोजनव्याख्यान, मुलाखत, ग्रंथ प्रकाशन कविसंमेलन आदी कार्यक्रमाचे आयोजन…