कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कृषी खाते म्हणजे 'ओसाड गावची पाटीलकी' असल्याच्या वक्तव्यावर विरोधकांनी आक्रमकपणे टीका केली होती. पण मी त्यांच्या…
गेले चार- पाच दिवस महायुती सरकारमधील वादग्रस्त मंत्र्यांना हटवणार अशा बातम्या मिडियातून रोज झळकत आहेत. चार मंत्र्यांना डच्चू देणार तर…