कोल्हापूर - गारगोटी येथील अक्षरसागर साहित्य मंचचे राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार 2025 जाहीर करण्यात आल्याची माहिती मंचचे अध्यक्ष डॉ. मा. ग.…
वाचकाला विचार करायला लावणे; चटका लावणे हे श्रेष्ठ साहित्यकृतीचे बलस्थान असते. आणि ते ह्या कादंबरीने साधले आहे. एखादा चित्रपट पाहून…
मुंबई - अमेरिकेत आणि भारतात विविध क्षेत्रात मुलखावेगळी कामगिरी करीत असलेल्या स्त्रियांच्या प्रेरणादायी जीवन कथा असणार्या अमेरिका स्थित लेखिका चित्रा…
जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरू होऊन आता तीन-चार दशके होत आली आहेत. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे जागतिकीकरणाची अपरिहार्यता आपण टाळू शकलेलो नाही हे…
स्नेहवर्धन प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेले `पत्रामागची गोष्ट' हे सर्वांगसुंदर पुस्तक वाचण्यात आले. प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो. संगीत…
अनंता सूर हे विदर्भातील सामाजिक जाणिवांचे महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. वाताहात, भोगवाट, हेळसांड यानंतर आता त्यांचा ‘कोंडमारा’ हा बारा…
मुंबईत बदलते जगला व्यंकटेश माडगुळकर उत्कृष्ट दिवाळी अंकाचा पुरस्कार मुंबई – मराठी भाषा ही मराठी माणसाची अस्मिता आहे. ती आपल्याला…
काळाच्या ओघात एकमेकांना पोस्टाने पत्र पाठविणे ही गोष्ट आता इतिहासजमा झालेली आहे .या पार्श्वभूमीवर लेखक इतरांना प्रोत्साहन कसे देतात आणि…
पुणे - राजन लाखे हे प्रयोगशील कवी असून त्यांचा बेलाच्या पानावर हा हायकू संग्रह हा विचार संग्रह आहे असे विचार…
"शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" पुस्तकाचे प्रकाशन पुणे - डॉ. प्रतिमा इंगोले यांच्या "शोध स्त्रीवादी संकल्पनेचा" या शोध ग्रंथाचे प्रकाशन वाचक दिनाच्या…