ग्रामीण कथेचं बळ : 'सांगावा' ग्रामीण जीवनाच्या धगधगत्या वास्तवाला शब्दांची कोमलता देत माणुसकीचा ‘सांगावा’ देणारा सचिन वसंत पाटील यांचा कथासंग्रह…
अनंता सूर हे विदर्भातील सामाजिक जाणिवांचे महत्त्वाचे कथाकार म्हणून ओळखले जातात. वाताहात, भोगवाट, हेळसांड यानंतर आता त्यांचा ‘कोंडमारा’ हा बारा…
ज्येष्ठ साहित्यिक गजानन यशवंत देसाई यांचा व्यक्तीचित्रणाच्या ललित अंगानं जाणारा दवबिंदू हा कथासंग्रह यशअमृत प्रकाशन गोवा यांनी प्रकाशित केला आहे.…
रत्नागिरी येथे मराठी भाषा विभाग व कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या वतीने शनिवारी दि. १४ फेब्रुवारी रोजी पद्मश्री मधु मंगेश…
यंदा मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालाय. भाषा संपन्न व्हायची असेल, तर तिच्या बोलीही समृद्ध, संपन्न व्हायला हव्या. त्यांचा विकास,…
'मक्याची कणसं' या कथासंग्रहातील कथांचा आशय, कथांची लेखकाने केलेली मांडणी, कथेतील भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती, कथेतील पात्रांचा परिसर या सर्वांचा…
लेखक अवास्तव वर्णनात अडकून पडत नाहीत. जे वास्तव आहे तेच मांडतात. सरळ साधी सोपी वाक्य रचना, अलंकार, उपमा आदी अलंकारान…
एकंदरीत हा संग्रह दमदार आणि वजनदार असा झाला आहे आणि मायमराठीचा अभिमान बाळगणाऱ्या वाचकांनी संग्रहित ठेवावा इनका अनमोल आहे. म्हणूनच…
डॉ. विठ्ठल जाधव यांचा ‘रानरांगूळ’ कथासंग्रह प्रकाशित झाला आहे. मातीचे दुःख आणि वेदना साहित्याच्या माध्यमातून ते मांडतात. शेती, शेतकरी यांची…
तेरा सुंदर कथांचा गुलदस्ता म्हणजे माधव जाधव यांचे ‘आमचं मत आम्हालाच’ हा कथासंग्रह. या कथा साध्या अनुभवावर आधारीत आहेत. भाषा…