तरी आत्मयोगें आथिला । जो कर्मफळाशीं विटला ।तो घर रिघोनि वरिला । शांती जगीं ।। ७१ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा…
जैं भ्रांतिसेजे सुतला । तैं स्वप्नसुखें भुतला ।मग ज्ञानोदयीं चेइला । म्हणोनिया ।। ४७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय पांचवा ओवीचा अर्थ…
आतां कर्ता कर्म करावें । हें खुंटलें तया स्वभावें ।आणि करी जऱ्ही आघवें । तऱ्हीं अकर्ता तो ।। ३७ ।।…
तें ज्ञान हृदयीं प्रतिष्ठे । आणि शांतीचा अंकुर फुटे ।मग विस्तार बहु प्रकटे । आत्मबोधाचा ।। १९० ।। ज्ञानेश्वरी अध्याय…
ऐसें अनादिसिद्ध चोखट । जें ज्ञान यज्ञवशिष्ट ।तें सेविती ब्रह्मनिष्ठ । ब्रह्माहंमंत्रें ।। १५२ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ…
एक संयमाग्नीहोत्री । ते युक्तित्रयाचां मंत्री ।यजन करिती पवित्रीं । इंद्रियद्रव्यीं ।। १२७ ।। ज्ञानेश्वरी अध्याय चौथा ओवीचा अर्थ -…
म्हणऊनि ब्रह्म तेंचि कर्म । ऐसें बोधा आलें जया सम ।तया कर्तव्य तें नैष्कर्म्य । धनुर्धरा ।। १२१ ।। ज्ञानेश्वरी…
अकर्म म्हणजे केवळ निष्क्रियता नव्हे. कोणताही स्वार्थ, अहंकार वा फळाची अपेक्षा नसलेले कर्म हेच खरे अकर्म होय. जसे, समुद्राच्या लाटांना…
सद्गुरु आपल्याला जीवनाचा खरा अर्थ सांगतात. पण हे ऐकण्याच्या मनस्थितीत आपण असायला हवे, तरच ते आपणास आत्मसात होऊ शकते. या…
प्रेम अंत:करणातून व्यक्त व्हायला हवे. वरवरचे दिखावू प्रेम, कधी प्रेम नसते. ती वासना असते. त्याला मोहाची किनार असते. अशा दिखावू…