फुलातील गंध शोषताना किटक पाकळ्यांना इजा होणार नाही याची काळजी घेतात. तशी काळजी आपण आपल्या जीवनात घ्यायला हवी. वारा वाहतो…
देह वयस्कर होतो. तेव्हा मात्र मृत्यूचे भय वाटू लागते. मग या जीवनाला आपण इतके का घाबरतो ? देहाचे सौंदर्य जपण्यापेक्षा…
कुणाच्या मनातले कधी ओळखू येत नाहीच. अन कुणी चुकून ओळखले तर अगदी मनकवडा आहे असे.. या मनाबद्दल किती लिहू अन…
कोणतेही कार्य करताना मन आणि बुद्धी यांचे ऐक्य असायला हवे. तरच ती कृती योग्यप्रकारे होते. मनाने एखादी गोष्ट करण्याचा पक्का…
बाह्य गोष्टीचाही ध्यानावर परिणाम होतो. मन साधनेत रमण्यासाठी या बाह्य गोष्टी गरजेच्या आहेत. पण नसल्यातरी मनाची तयारी करणेही तितकेच गरजेचे…
अभ्यासात लक्ष लागत नाही मग जयवंत बोगे - पाटील यांच्याकडून या जरूर टिप्स ऐका... अभ्यासात लक्ष लागत नाही...लक्ष लागण्यासाठी काय…