हें मन कैसें केवढें । ऐसें पाहों म्हणों तरी न सांपडे ।एऱ्हवीं राहाटावया थोडें । त्रैलोक्य यया ।। ४१२ ।।…
पवनाचा वारिका वळघे । चाले तरी उदकी पाऊल न लागे ।येणें येणें प्रसंगे । येती बहुता सिद्धि ।। २७० ।।…