ज्ञानेश्वरांची ही ओवी आपल्याला मृत्यूचे तत्त्वज्ञान शिकवते, पण त्याहून महत्त्वाचे म्हणजे जीवनाचे तत्त्वज्ञान शिकवते. समायोग हा शेवटच्या क्षणी साधायचा नाही;…
परी मनाचेनि स्थैर्ये धरिला । भक्तीचिया भावना भरला ।योगबळें आवरला । सज्ज होउनी ।। ९६ ।। ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवीचा…