सीमेवर सैनिक गोळ्यांचा सामना करतात; पण युद्धाची झळ प्रत्येक नागरिकालाही सोसावी लागते. रणांगणावर धूर उठतो तो केवळ बंदुकांचा नसतो, तर…
स्टेटलाइन – राहुल गांधी यांचे भाषण पूर्ण ऐकून त्याला सविस्तर उत्तर देण्याची संधी सरकारने गमावली. सरकारने काही तरी दडवले, लपवले…
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,निसर्ग आपल्या सर्वांची परीक्षा घेत आहेशेतकऱ्यांच्या हितासाठी, राष्ट्राच्या हितासाठी सिंधु करार आम्हाला मान्य नाही.संरक्षण क्षेत्रातल्या आत्मनिर्भरतेबाबत आम्ही…
ऑपरेशन सिंदूर व पाकिस्तानचा दहशतवाद चेहरा जगाला समजावून सांगण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या नावांची घोषणा केली आणि विरोधी पक्षात असंतोषाचे…
जगात सुमारे ५० इस्लामिक देश आहेत. पैकी तुर्की व अजरबैजान या देशांनी भारत-पाकिस्तान युद्धात पाकिस्तानला पूर्ण ताकदीने साथ दिली. तुर्कीने…
दहशतवादी कारवायातून भारतात रक्तपात घडविणाऱ्या पाकिस्तानवर विश्वास कसा ठेवायचा हाच कळीचा मुद्दा आहे. देशाची फाळणी झाल्यापासून पाकिस्तानमध्ये कधीच शांतता नांदलेली…
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारने दिल्लीत २४ एप्रिल रोजी सर्व पक्षीय बैठक बोलावली होती. त्यात गृहमंत्रालयाने सादरीकरण केले. जून २०१४ ते…