महाराष्ट्राचा शेतकरी सध्या अस्मानी आणि सुलतानी संकटांच्या दुहेरी कचाट्यात सापडला आहे. एकीकडे लहरी हवामान, पावसाची दडी आणि अतिवृष्टी, तर दुसरीकडे…
विधिमंडळात विरोधीपक्ष नेतेपद कोणाला द्यायचे याचा सरकारशी काहीही संबंध नाही, त्यासंदर्भात पीठासीन अधिकारीच म्हणजे विधानसभेचे अध्यक्ष व विधान परिषदेचे सभापती…
शहा व पवार यांच्यातील वार-पलटवाराला माध्यमांनी मोठी प्रसिद्धी दिली. तडीपार की निर्वासित अशीही चर्चा झाली. अरे ला कारे झाल्याने देशही…
लोकसभा निवडणुकीत केंद्रात भाजप सत्तेवर आल्यानंतर संविधान बदलणार आहे, संविधान बदलण्यासाठी भाजपने ४०० पार अशी घोषणा दिली आहे, असा प्रचार…
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा मतदार कौल देणार आहेत. अजितदादा यांच्या नेतृत्वाचा व संघटन कौशल्याचा कस लागणार आहे. निवडणुकीत…