23 फेब्रुवारी १८७८ रोजी प्रथमतः ऐन तारुण्याच्या दशेत शेगावला दिसले. तोच प्रगट दिन भारतात तसेच इतर देशात सुद्धा भारतीय वंशाचे…
आपलं एक निश्चित क्षेत्र निवडावे व त्या दिशेने पाऊल उचलून मार्गक्रमण करीत राहावे. तुम्हाला काही अडथळे निर्माण झाले तर तुमचे…
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सण-उत्सव साजरे केले जातात. त्यामागे काही दृष्टिकोन ठेवून ही परंपरा आखून दिली आहे. त्याला वैज्ञानिक, सामाजिक, आर्थिक…
शिवाजीराव पटवर्धनांचे कार्य म्हणजे एक सोनेरी पान. प्रज्ञाशील, करुणा या गौतम बुद्धाच्या तत्त्व त्रयीप्रमाणे संपन्न असलेल्या या तपस्यांचे जीवन म्हणजे…
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरागुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमःशास्त्रामध्ये गुरुचे महत्व सांगितले आहे तो ब्रह्मा विष्णू महेश व साक्षात…
नदीचा प्रवाह जर रोखून ठेवला तर त्यात शेवट माती कचरा साठणार तसेच धन सुद्धा साठवून ठेवले तर अन्य मार्गाने नष्ट…
निसर्गचक्रापैकी पहिला टप्पा म्हणजे प्रभात, सकाळ यालाच अमृतवेला, सुवर्णवेला असे म्हटले जाते."लवकर नीजे, लवकर उठेत्याची सदा आरोग्य लाभे"या म्हणीनुसार व्यक्तिमत्व…
सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके | शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते |आज नवरात्रीस प्रारंभ.या नवरात्रीमध्ये शक्तीची उपासना केली जाते.…
आपल्या प्रार्थने द्वारा राष्ट्रसंतांनी खूप मोलाचा संदेश दिला आहे. आपण आपल्या गृहस्थाश्रमाची कर्तव्य पार पाडताना कोणत्या भूमिकेत असावं या त्यांच्या…
कर्मयोग साधता साधता ईश्वर भक्तीकडे वळल्याशिवाय जीवनात मोक्ष साधता येत नाही. आत्म कल्याणासाठी मोह सोडून अत्यंत श्रद्धा भक्तीपूर्वक भगवंताला आळवावे.…